अडीच वर्ष झाली, त्या पैशाचे काय झाले ? तुम्ही झोपला होतात का ? देवेद्र फडणवीस
जालन्याच्या पाणी योजनेसाठी १२९ कोटी रुपये दिले होते. आज आम्हाला उशीरा सुचलेले शहाणपण म्हणून टीका करणाऱ्यांनी या पैशाचे काय केले...
जालन्याच्या पाणी योजनेसाठी १२९ कोटी रुपये दिले होते. आज आम्हाला उशीरा सुचलेले शहाणपण म्हणून टीका करणाऱ्यांनी या पैशाचे काय केले...
“तुम्हाला पक्षातून तत्काळ निलंबित करण्यात येत आहे. तसेच पक्षाने दिलेल्या इतर जबाबदाऱ्यांमधूनही मुक्त करण्यात येत आहे. शोभाराणी कुशवाह यांनी पक्षाच्या...
जमिनीचा खोटी कागदपत्र बनवून फसवल्याचा आरोप प्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरेंना हायकोर्टानं दणका दिला आहे. जयकुमार गोरेंचा अटकपूर्व जामीन अर्ज...
निलेश शंकर बिर्दा आणि सचिन बाळकृष्ण परदेशी हे दोघेही महापालिकेमध्ये मजुर या पदावर कार्यरत आहेत. बिर्दा आणि परदेशी हे अनुसूचित...
मुंबई : पंतप्रधान यांच्या देहूतील कार्यक्रमावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा महिमा सांगताना...
मुंबई :. औरंगाबाद मध्ये नागरिकांनी माझ्याकडे येत पाणी प्रश्न उपस्थित केला होता. आम्हाला पाच ते सात दिवस पाणी मिळत नाही,...
मुंबई :. “आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत असताना क्रांतीगाथा या दालनाचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं आहे....
मुंबई :. महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रांनी देशाला प्रेरित केले आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदास, संत चोखामेळा आदी संतांनी...
जिल्ह्याचे ठिकाण वगळून सर्व तालुक्यात एक एकर जागेत संविधान सभागृह उभारण्याचे नियोजन मुंबई - राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण वगळता सर्व तालुक्याच्या...
अजित पवार यांच्या भाषणाला पंतप्रधान कार्यालयानेच परवानगी नाकारली, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अजित...